नाशिकमध्ये गोदावरी नदीत पोहण्यास उतरलेले दोघे वाहून गेले. त्यांचा गुरुवारी शोध घेण्यात आला. रात्र झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारीही त्यांचा शोध घेण्यात आला. ...
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...
Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणात दिसू लागला असून धरणात झपाट्याने पाण्याची आवक वाढली आहे. (Jayakwadi Dam Update) ...
Maharashtra Dam Water Update : राज्याच्या एकूण पाणी व्यवस्थापनात धरणांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये स्थीत असलेली ही धरणे केवळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत नाहीत तर शेतीसाठी आवश्यक सिंचन, औद्योगिक वापर आणि काही ठिकाणी वीजन ...
Jayakwadi Dam : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पैठण येथील जायकवाडी धरणात १६ हजार २९६ क्युसेकने पाण्याची आवक होत असून रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा ५०.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ...
Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प् ...
Maharashtra Water Update : राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार ते संतत धार पावसामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. तर राज्यातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी जलसाठा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाला आहे. ...