Krushi Salla : मागील काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे फळबाग आणि उन्हाळी पिकांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानात पिकांचे संरक्षण (crop protection) कसे करावे या बद्दल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे वाचा सविस्तर. (K ...
Aamrai: कमी कालावधीत भरघोस उत्पन्न मिळू लागल्याने पूर्वीच्या आमरायांचे अस्तित्व हळू हळू नष्ट होऊ लागले. पर्यावरणाला पोषक असलेली भलीमोठी गावरान आंब्यांची झाडे आता क्वचितच नजरेस पडतात. ...
Orchard Farming : कोणी स्ट्रॉबेरी, सफरचंद तर कोणी अवाकेंडो तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केशर आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षभरात पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्र ...
फळं की ज्यूस... कशामुळे शरीरारला जास्त फायदा होतो? आरोग्याच्या दृष्टीने जास्त उपयुक्त काय याबाबत जाणून घेऊया... डाएटीशियन आयुषी यादव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
Farmer Success Story आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे. ...