बहुतांश लोकांचे हातावर पोट असल्याने दिव्यातील हजारो कुटुंबांनी पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. मात्र, हा संघर्ष केवळ वस्तू, सामानसुमान गमावल्यापुरता नाही. ...
सहा दिवसात ‘वन मॅन आर्मी’ बनून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेले मदने पूरग्रस्तांसाठी देवदूत बनून राहिले. या मदतीवर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, अशा प्रतिक्रिया त्यांनी वाचविलेल्या पूरग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. ...
पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात १३ व १४ ऑगस्टला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे़ नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १४ ऑगस्टला जोरदार पावसाची शक्यता़ रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी १३ व १४ ...