पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल; तसेच जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. ...
जागतिक तापमानवृद्धी व त्याच्याशी निगडित हवामान, त्याला लाभलेली मानवी चुकांची साथ यामुळे निसर्गचक्र बदलते आहे आणि बदलत्या चक्रामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना आपण सध्या सामोरे जात आहोत. नै ...
निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. ...