राज्यातील अनेक साखर कारखान्यांना सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. या साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यांकडील मुदत कर्जाचे पुनर्गठण करावे. ...
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात असून यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. ...
Pilot project for farmers : शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करून मार्केटिंगसाठी (marketing) योग्य यंत्रणा निर्माण करण्यासाठी अमरावती विभागात पायलट प्रोजेक्ट (Pilot project) राबविण्यात येणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त श्वे ...
पेरणी करताना बियाणांची व जमिनीची निवड योग्य नसेल व बीजप्रक्रिया करण्याकडे काटेकोर लक्ष दिले नसेल तर हे पीक पांढरी बुरशी, मूळकुज, खोडकुज आदी बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याची शक्यता आहे. ...