पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...
ShetMal : महागाई म्हटलं की डाळ, तांदूळ, गहू यांचे दर चढले की गदारोळ होतो. पण शिक्षण, आरोग्य, पेट्रोल, डिझेल, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर कोण लक्ष देणार? शेतकरी संघटनांचा सवाल आहे की महागाईची व्याख्या आता बदलायला हवी. शेतकऱ्यांनी वाढवलेलं उत्पा ...
MahaBeej Seeds : शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता व दर्जा वाढवण्यासाठी बियाण्यांची गुणवत्ता सर्वात महत्वाची. याच गुणवत्तेची खात्री देणाऱ्या महाबीज अकोला प्रयोगशाळेला राष्ट्रीय पातळीवरील NABL मानांकन मिळालं आहे. (MahaBeej Seeds) ...