बोगस बियाणे आणि खतांसंदर्भात नव्याने येणाऱ्या कायद्याच्या धर्तीवर बियाणांच्या बोगसतेचे निकष काय? बियाणे कंपन्यांचे आणि शेतकऱ्यांची भूमिका काय? बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रश्नांना समजून घेऊया.. ...
आज योग्य बाजारपेठे अभावी किंवा प्रक्रिया न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. विशेषता भाजीपाला पिकाचे जास्त नुकसान होताना दिसते यावर प्रक्रिया त्यात भाजीपाला निर्जलीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. ...
राज्यात १ जून ते दि. १७ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून या खरीप हंगामात दि. १७.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात २९४. ६० मिमी ( दि. १७.०७.२०२३ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७६% ) एवढा पाऊस पडलेला आहे. ...
मागच्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या प्रीमियमसाठी सुमारे ६५५ कोटी रुपये स्वत:च्या खिशातून भरावे लागले होते. मात्र यंदा राज्य शासन ही रक्कम भरत असल्याने केवळ ७८ लाख २२ हजार इतकाच खर्च शेतकऱ्यांना करावा लागला आहे. ...