शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेती करण्याचा निर्णय मालगुंड बाजारपेठ येथील पूजा जाधव यांनी घेतला. तिच्या निर्णयाला पती साईनाथ जाधव यांनी प्रोत्साहन दिले. आंबा बागायती, फूल व भाजीपाला शेती करून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...
एशियन सिट्रस काँग्रेस’ साेमवारी (दि. ३०) सांगता झाली. यात जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळ शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी माेलाचे मार्गदर्शन केले. ...
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात ५७.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणात ६५ टक्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास समन्यायी पाणी वाटप निर्णयाची अंमलबजावणी होते. यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात ये ...