कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण तीन टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. ...
उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अद्ययावत फिरते बियाणे प्रक्रिया यंत्राचे उदघाटन दिनांक २९ ऑक्टोबर रोजी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. ...
कांदा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिका व तिचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे फार महत्त्वाचे असते. कारण निरोगी आणि सुदृढ रोपांवरच पुढील कांद्याचे उत्पादन अवलंबून असते. ...
दि. २ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हा बंद पाळला जाणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) राज्य शासनाच्या प्रस्तावित कृषी कायदा विधेयकामधील जाचक तरतुदींना विरोध दर्शविला आहे. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील योगेश कैलास शेवाळे व मोठे बंधू अविनाश यांची एकत्रित बोरसर ता. वैजापूर येथे १४ एकर जिरायत शेती आहे. २०१९ मध्ये गुजरात व पंजाब राज्याच्या काही गावांमध्ये फिरून त्यांनी शिरोही व बीटल जातीच्या शेळ्या व बोकड खरेदी केले. ...