कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यंदाही राज्यात यंदा कृषी शाखेच्या विविध १९८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६,८२९ जागा होत्या. ...
Tukadebandi Kayda सुमारे ५० लाख दस्त नियमित होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार आहे. ...
राज्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटना वाढू लागतात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर किंवा घराजवळ झाडा-झुडपांमध्ये फिरणाऱ्या व्यक्तींना साप चावण्याचे प्रमाण अधिक असते. अशावेळी भीती आणि घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेऊन पीडित व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची श ...
सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे. ...