Kharif Crop Damage : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल २४ लाख हेक्टरवरील खरीप पिके चिखलात गेली असून २९ लाख शेतकरी सणासुदीच्या काळात हातात काहीही नसल्याने हवालदिल झाले आहेत. पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी शे ...
चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने एका शेतात घुसून सुमारे ७०० केळीघड कापून फेकून दिले. ज्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे १ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
Nagpur : शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...