लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
- सुरुवातीला पहिल्या दोन तासांत केवळ ७ टक्के, तर त्यानंतर जनता वसाहत येथील जनता ही कामगार आणि कष्टकरी असल्याने, कामाला जाताना आवरून, बाहेर पडून तिने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. ...
BMC Election Padu Display Units: मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानासाठी नवीन पाडू (printing auxiliary display unit) मशीन ईव्हीएमला जोडले जाणार असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. ...