शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मागील आठवडाभरापासून शहरात शीतलहर कायम असल्याने नाशिककर गारठले आहेत. तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून, मंगळवारी (दि.२९) सकाळी पारा थेट ७ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. ...
शहरात थंडीचा कडाका कायम आहे. रविवारच्या तुलनेत एक अंशाने किमान तापमान सोमवारी (दि.२८) वाढले असले तरी संध्याकाळपासून पुन्हा थंड वाऱ्याचा वेग अधिक वाढला होता. ...
दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्य ...
मागील चार दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. ...
कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. ...