राज्यातील तिन्ही वीज कंपन्या महावितरण, महापारेषण आणि मेहाजेनकोतील तब्बल ८३ हजार कर्मचाऱ्यांनी येत्या ७ जानेवारीपासून ७२ तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सब-आर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आणि वीज कामग ...
मुंबईकरांना कायमच ‘शॉक’ देत असलेल्या अदानी, टाटा, बेस्ट आणि महावितरण या वीज कंपन्यांनी नव्या वर्षात नवे संकल्प केले आहेत. नव्या संकल्पानुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा पुरविण्यावर भर दिला जाणार आहे. ...
पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे. ...
सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच न ...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय शासनाने फेब्रूवारी २०१६ मध्ये घेतला. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अगदीच संथगतीने होत असून अधिकांश ठिकाणी पारंपरिक ऊर्जेचाच वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के. सिंह यांनी १ एप्रिलपासून देशभरात ‘स्मार्ट प्रीपेड मीटर’ बंधनकारक करण्याची घोषणा करीत यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. ...