राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीचे अद्ययावत करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.... ...
राज्यात यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. १४ जिल्ह्यांत सुरुवातीच्या सरासरीच्या १०० टक्के तर पाच जिल्ह्यांत ७० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. ...
राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ...