भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Assembly elections 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे ...
Assembly Election 2022: कोरोनाच्या संकटामध्ये होत असलेल्या या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने अत्यंत सक्त नियमावली लागू केली आहे. मात्र कोरोनाबाधित मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी निवडणूक आयोगाने खास व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. ...
मणिपूर विधानसभा क्षेत्रातील (Manipur Assembly) ६० जागांसाठी आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मणिपूरमध्ये मतदान पार पडणार आहे. ...
Assembly Election 2022: लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार ...
आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी निवडणुकांची घोषणा करताना कोरोना कालावधीवर भाष्य केलं. तसेच, निवडणुका थांबवता येणार नाहीत, 5 वर्षांनंतर निवडणुका घ्यावीच लागते असे म्हटले ...
Assembly Election 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022, Dates Announced: उत्तर प्रदेशात एकूण ८ टप्प्यात मदतान होणार आहे. नेमका कसा आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाणून घेऊयात... ...