हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटल ...
दिल्लीत सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांना बिंदापूर परिसरात भांडण झाल्याची माहिती कंट्रोल रुमद्वारे मिळाली. त्यामुळे बिंदापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ...
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे. नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते. ...
डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते. ...