कोरोनाने जिल्ह्यात आजवर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झाली आहे. कोरोना बळींची संख्या रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनाही राबवित आहे. मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होऊन त्यास वेळेस उपचार देण्यास मदत मिळत आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक शुक्रवारी (दि. ६) पहाटे चारच्या सुमारास १०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात १ जागीच ठार झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटना ...
लाॅकडाऊनमुळे येथील बंद असलेल्या रिकाम्या, परंतु कुलूप नसलेल्या वर्गखोलीत गुरुवारी (दि.५) सकाळी १०.३९ पूर्वी बेवारस प्रेत आढळून आल्याची खबर सागर भोई (रा.पाच आळी, त्र्यंबकेश्वर) याने पोलिसांना दिली. ...
Murder Case : शाम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुलोचना पवार या मुलगा शहाजी याच्याबरोबर रहिमतपूर बसस्थानकाजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते. ...