जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. धरणांनी तळ गाठला आहे. नागपुरातील प्रसिद्ध गोरेवाडा तलाव पहिल्यांदाच कोरडा पडला आहे. इतकेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील भूजल पातळी ही ०.६८ मीटरने म्हणजेच सुमारे सव्वादोन फुटांनी खाली आली आ ...
मुंबईसह ठाण्याला पाणी पुरवठा होणाºया भातसा धरणाच्या ठिकाणी तांत्रिक बिघाडाचा फटका ठाण्याला सर्वाधिक बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...
शिल्लक पाण्यासह पावसाळ्याला सामोरे जाणारी जिल्ह्णातील धरणे यंदा मात्र पावसाळा सुरू होण्याआधीच कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. एकट्या वारणा धरणात आठ टीएमसी पाणी शिल्लक राहत असताना यावर्षी सर्व लहान-मोठी ६७ धरणे मिळून केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक आहे ...
उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होऊन बहुतांश धरणे कोरडी पडतात.भोर तालुक्यातील निरादेवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात बुडालेले हिर्डोशी गाव तब्बल २० वर्षांनी पाण्याबाहेर आले आहे. या गावातील नदीप्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वाड्यावस्त्या लोकवस्ती, ...