सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन व साने गुरुजी कथामालेतर्फे आयोजित रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेत इगतपुरीच्या महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘आम्हाला पण शाळा पाहिजे’ नाटकाने बाजी मारली, तर सौंदर्यनिर्मिती संस्थेचे ‘मला मोठं व्हायचंय’ या नाटक ...
भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केल ...
मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चिटकून राहणाऱ्या राशीचे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. तरीपण अनेकांचा राशी अथवा ज्योतिषावर विश्वास नसतो. मात्र ज्योतिष व राशीचे महत्त्व भारत सरकारने जाणले आहे. ...
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागातर्फे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘अस्तित्व महोत्सव २०१९’ अंतर्गत राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे होते. ...
एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत. ...
शेतकरी कुटुंबात अगदी लहान-थोरांसह सर्वांनाच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यातूनच माणूस शिकत जाऊन उद्योजकतेसाठी आवश्यक संस्कार घडत असल्याचे मत माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी व्यक्त केले. ...