समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही. ...
गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले जात असताना यंदा मात्र पाणीबचत आणि मतदान जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. ...
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळ ...
उपक्रम: गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून कला, संस्कृतीचे दर्शन घडविले ... ...