राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे. ...
कौटूंबिक वादातून भांबर्डे (ता. खानापूर) येथे पत्नी सुजाता विजय बाबर (वय ४०) हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करुन पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय जयसिंग बाबर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...