देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
who is rashmi shukla ips: भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेल्या आयपीएस रश्मी शुक्ला यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या चर्चेत असू ...
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी 'शक्ती'योजनेचा पुनर्विचार करण्याबाबत वक्तव्य केले होते, या विधानावरुन आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Maharashtra Election 2024 Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीतील मित्रपक्षातील नेत्यांनीच बंडखोरी केली आहे. या बंडखोरांनी माघार घेतली नाही, तर महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो. ...