देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आमच्या लग्नाचा आज वाढदिवस, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळत राहिली आणि यापुढेही मिळत राहील याबद्दल त्यांचे खुप खुप आभार. ...
पुण्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचा एक गट आहे आणि खासदार गिरीश बापट यांचाही एक गट आहे : काँग्रेस नेते मोहन जोशी यांचा आरोप ...
Congress protests against the central government : सर्व आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आराेप करीत काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. ...
सर्वोच्च न्यायालयानेही सोमवारी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरून प्रश्न विचारले आहेत. एकाच लसीची किंमत वेगवेगळी कशी? ४५ वर्षांच्या पुढील लोकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे? का याची माहिती न्यायालयाला हवी होती. ...