भांडार विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व लेखा व वित्त विभाग यांनी केवळ ठेकेदारांची बिले काढण्यात धन्यता मानल्याने महापालिकेचे २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप मनसेने केला होता ...
साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपी रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही या कारखान्याने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप केले होते. ...
वर्ष २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ८०,९५२.५६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ...
मध्यवर्ती भागासह शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. विश्रांतवाडी, गणेशखिंड रस्ता यासह अन्य भागात उड्डाणपूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत ...