शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले. ...
दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू ...
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खो ...
शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणा-या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयाचा माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या सढळ सहभागाने विकासकामे करुन विद्यालयास परिसराचे रुपडे आकर्षक केले जात आहे. ...
यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली ...
चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून दोघा भावांवर झालेल्या खुनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. दुस-यालाही गंभीर दुखापत झाल्याने तो अत्यवस्थ आहे. ...