देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यामुळे वाहतुक नियमांचे पालन अनेकजण करत नसल्याचे समोर आले आहे. आता प्रत्येक शहरात कॅमेरे लावण्यात आले आहेत, यातून वाहनांवरती लक्ष ठेवले जाते. तर ट्राफिक पोलिसांकडे कॅमेरे असतात, या माध्यमातून पोलिस वाहन ...