'शादी, उत्सव या हो त्योहार लिज्जत पापड़ हो हर बार… कर्रम कुर्रम - कुर्रम कर्रम...।' ही जाहिरात सर्वांच्याच ओठावर होती. आज या कंपनीनं यशाची अनेक शिखरं गाठली आहेत. ...
महाराष्ट्र सरकारने नुकतेच उद्योगरत्न पुरस्कार देऊन रतन टाटा यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्याहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर, राज्यपाल रमेश बैस यांनीही रतन टाटांच्या कार्याचं कौतुक केलंय. ...
टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर मुकेश अंबानी म्युच्युअल फंड क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्सने Jio Financial Services नावाने कंपनी लिस्ट केली आहे. पाहा डिटेल्स... ...