श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंचे सरकार असताना काय झाले, याची आकडेवारीच मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले. ...
Maithili Thakur Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली, त्याच दिवशी मैथिली ठाकूरने भाजपचे नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. ...
Bihar Assembly Election 2025: सध्याच्या परिस्थितीत देशाच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर असं दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यावे ...