Pradhan Mantri Jandhan Yojana : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट 2021 पर्यंत या योजनेअंतर्गत 43 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. ...
RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, देशातील सर्व बँका आणि ATM मध्ये कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. त्याऐवजी आता UPI चा वापर होईल. ...
चंद्रपूर जिल्ह्यात २०२१-२२ बँकेने ६४ हजार ४६२ शेतकरी सभासदांना ५१२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. ३१ मार्च २०२२ पर्यंत ७५ वर शेतकऱ्यांनी हे कर्ज बिनव्याजी भरणा केला. त्यामुळे खरीप हंगाम २०२२-२३ करिता पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. खरीप हंगाम २ ...
state bank of india : तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे. ...