शेअर बाजारातील सध्याच्या किमतीनुसार, या विक्रीतून सरकारला सुमारे २,१०० कोटी रुपये मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन. ...
shetkari apghat vima yojana शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. ...
जिल्ह्यात ३४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडे नोंद असले तरी पहिल्या १० दिवसांची संपूर्ण एफआरपी सात कारखान्यांनी दिली आहे. ...
मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याचा वाद एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरण) मध्ये गेला होता. ओंकार ग्रुपने हा कारखाना विकत घेतला असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. ...