शहरांची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी एमआयडीसीचे बारवी धरण हे एकमेव उपयुक्त ठरत आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन या बारवीची उंची वाढण्यासाठी प्रशासनाने मागील काही वर्षांपासून तयारी दाखवलेली आहे. ...
वडवली येथील शिव मंदिर तलाव नेहमीच दुर्लक्षित होता. या तलावाच्या परिसराची अवस्थाही बिकट होती. तलावातील प्रदूषणाची पातळीही वाढली होती. या तलावातील गाळ काढण्याचा सरकारी खर्च हा चार कोटींच्या घरात होता ...