Oracle Layoffs 2026 : सध्या, कृत्रिम बुद्धिमत्ता हे प्रामुख्याने केवळ एक 'सहाय्यक साधन' म्हणूनच कार्यरत आहे. तरीही, याच सबबीखाली कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सरसकटपणे कामावरून काढून टाकत आहेत. ...
Nagpur : भारतीय शेती ही केवळ अर्थव्यवस्थेचा पाया नसून, ती आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा आणि अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हजारो वर्षांपासून शेतकरी आपल्या अनुभव, निसर्गाची ओळख आणि मेहनतीच्या जोरावर शेती करत आले आहेत. ...