Article 370, Latest Marathi News
काश्मीरचा विकास घडवून आणणे, तिथे रोजगार उपलब्ध करून देणे आणि जनतेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी तसे आश्वासन दिले आहे. हे किती काळात होणार, हा खरा प्रश्न आहे. त्यासाठीची पावले लवकर पडायला हवीत. ...
दिल्लीला परत पाठवले ...
भारतानं जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे. ...
पाकिस्तान जळफळाटातून स्वत:च्याच पायावर धोंडे पाडून घेणारे निर्णय घेत असल्याचे बघून, हसावे की रडावे, हेच कळत नाही! ...
केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर तिरंगा झेंडा कायम ठेऊन इतर झेंडा उतरविणं गरजेचे आहे. ...
पंतप्रधानांनी ईदच्या शुभेच्छा काश्मिरी लोकांना दिल्या असल्या तरी ईदचा उत्सव पूर्वीसारखा साजरा करायला मिळेल की नाही याची भीती लोकांच्या मनात आहे. ...
एकजुटीने साथ देण्याचे देशवासीयांना आवाहन ...
याआधी महत्त्वाची विधेयकं संमत होत असताना मोदी अनेकदा बाक वाजवताना दिसले आहेत ...