सरावानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्रकार परिषद झाली. यामध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जय-पराजयाचा विचार करणार नाही, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे. ...
सलामीवीर अजिंक्य रहाणे व यष्टिरक्षक इशान किशन यांच्या शतकाच्या जोरावर भारत ‘क’ने देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ‘ब’ला २९ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले. ...