एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विभागाने ही कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये व मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ...
तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्य ...
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवार ...
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ...
जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,,,ईडा पिडा टळूदे विमानतळ जळू दे,,, अशा घोषणा देत प्राण गेला तरी बेहत्तर पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही. जर शासनाला आमची जमीन जबरदस्तीने घ्यायची असेल तर आमचे रक्त सांडावे लागेल असा इशारा पुरंदर मधील ...