एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, पायलट इन कमांड दीपक वसंत साठे यांचे पार्थिव कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत रविवारी नेण्यात आले. सह-वैमानिक ३२ वर्षीय अखिलेश कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी मथुरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात ...
शुक्रवारी सायंकाळी दुबईहून आलेले एअर इंडियाचे विमान कोझिकोडा येथील धावपट्टीवर क्रॅश झाले. यात 190 लोक होते. त्यांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील को-पायलट अखिलेश कुमार यांचाही समावेश आहे. तर जवळपास 150 जणांना रुग्णालयात ...