काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले. याचे वाईट वाटते आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा हा पक्ष किती अधोगतीला, लयाला गेला आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत. कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जस ...
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) राजापुर शिवारात एका सुडीत दोन नाग घुसले नाग मारण्यासाठी सुडी पेटविली आणि या आगीत शेजारी असलेला २० लाख किंमतीचा दहा एकर जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Rekha Jare Murder Case : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याच हत्याकांडाची चर्चा आहे. हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, नाजूक प्रकरण अशा एक ना अनेक विषयांची चर्चा या हत्याकांडाच्या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. ...