कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ...
नगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून केलेल्या कामांची विशेष तपास समितीकडून बुधवारी (दि.३ मार्च) बैठकीत सकाळी साडेअकरा वाजता खुली चौकशी सुरु झाली आहे. ...
बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापा-याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे रेखाचित्र जारी केले. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे. ...
भारत सरकारच्या वने व पर्यावरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीवर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. ...
फिल्मी दुनियेत मोठी स्पर्धा आहे. काम मिळविण्यासाठी संघर्ष अटळ आहे. अशा परिस्थितीत मिळालेल्या कामाला दैवत मानले पाहिजे. कोणतेही काम निष्ठेने व जबाबदारीने केले तर तुम्हांला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी, हिंदी चित ...
बेलापूर शहरातील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ५०) हे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून बेपत्ता झाले आहेत. बेलापुरातील आपल्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीरामपूर शहरातील घराकडे निघाले होते. त्याचवेळी त्यांना एका व्हॅनमधून बळजबरीने बसवून नेल्य ...