धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात येईल असे अकोले भंडारदरा जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित देशमुख यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले. ...
Kopardi Case : या खटल्याची आता तातडीने सुनावणी घेण्यात यावी, असे पत्र विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाला पाठविले आहे. ...
शेवगाव : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून,नद्यांचे पाणी गावागावात घुसल्याने आखेगाव परिसराच्या गावातील जनावरे, वाहने वाहून गेली आहेत. ...
अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात सोमवार सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. आजही पावसाची संततधार सुरुच आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. ...