शेतरस्ते व वहिवाट मार्गावरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सहज प्रवेश मिळावा, यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने अशा कारवाईसाठी मोफत पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. ...
Banana Farming Success Story : एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संकटांवर मात करत, काटेकोर नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर कंधार तालुक्यातील बारूळ येथील परराज्याच्या बाजारपेठेत केळीचे उत्पादन यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. ...
ग्रामीण भागाचा शाश्वत आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी कृषी पर्यटन धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ६ सप्टेंबर २०२० रोजी, राज्य मंत्रीमंडळाने कृषी पर्यटन आणि उत्पादन विपणनाद्वारे ग्रामीण विकासाला चालना देणे, कृषी व्यवसायाला पाठिंबा देणे आण ...