Kharif Crop Damage : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली १,३०० कोटींची पीक कर्जे आता परतफेड कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाची मदत अपुरी ठरत असून विमा कंपन्यांनीही पाह ...
Melghat Sitafal Season : मेळघाटच्या जंगलातून आलेल्या सीताफळांनी परतवाडा बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाटे व टोपल्यांत विक्री होणाऱ्या या हंगामी फळामुळे आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय, तर ग्राहकांनाही चवदार आणि आरोग्यदायी फळांचा गोडवा चाखायला मिळतोय. (Mel ...
Maharashtra Weather Update : परतीच्या मान्सूनपूर्वीच (Monsoon returns) राज्यात पावसाचा धडाका बसणार आहे. २४ ते २७ सप्टेंबरदरम्यान विदर्भासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क ...