हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. ...
Krushi Salla : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे कृषी सल्ले देण्यात आले आहेत. पिकांच्या वाढीच्या टप्प्यात कीड-रोगांचा धोका वाढत असल्याने, तज्ज्ञांनी योग्य वेळी औषध फवारणी, जलव्यवस्थापन आणि तणनियंत्रण यावर भर देण्याचे आवा ...
गणेश उत्सवापासूनच नारळासह खोबऱ्याचे दर वाढले आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ४० ते ५० रुपयांना विकण्यात येत आहे. दिवाळीचा सण तोंडावर असून या काळात मागणी वाढत असल्याने दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. ...
Crop Insurance Delay : गेल्या खरीप हंगामात पावसाचा खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने पीकविमा भरपाई जाहीर केली असली तरी संग्रामपूर तालुक्यातील तब्बल ४२ हजार शेतकरी अजूनही २७ कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. विमा कंपन्यांच्या टा ...
Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update) ...