Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र असतानाच हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत गारठा वाढणार असून, तर काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharash ...
Solar Scheme : शेतकऱ्यांचा कायमचा डोकेदुखी ठरलेला वीज प्रश्न आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून, दिवसा सिंचन शक्य झाल्याने रात्रीच्या धावपळीला पूर्णविरा ...
खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...