खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...
Mango Farming : पूर्णपणे खडकाळ आणि नापिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जमिनीतही शेती यशस्वी होऊ शकते का? सिल्लोड तालुक्यातील सराटी येथील एका जिद्दी शेतकऱ्याने हा प्रश्न प्रत्यक्ष कृतीतून सोडवला आहे. (Mango Farming) ...
ब्रोकोली मूल्य साखळीतील सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासाठी मुंबईतील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट, जुहू येथे साकाता सीड इंडिया आयोजित 'ब्रोकोली कंजम्शन भारत परिषद २०२६' पार पडली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. ...
Rajma Market : सोयाबीनच्या कमी दरांमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी आता राजमाकडे वळताना दिसत आहेत. चांगला बाजारभाव आणि कमी कालावधीमुळे राजमाचे क्षेत्र यंदा वाढले असून पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Rajma Market) ...