हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे. ...
यंदा १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होणार असून, त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी नवीन सालगड्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. पूर्वी सालगडींना धान्य स्वरूपात मोबदला दिला जात होता; मात्र कालांतराने ही पद्धत बदलली आहे. ...
लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे कढीपत्ता लागवड आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर दोन महिन्यात थंडीचा परिणाम या झाडांवर झाला. पाने पिवळी पडून गळू लागल्याने बाजारात कढीपत्त्याची आवक कमी झाली आहे. ...
सध्या बाजारात रामफळाला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, एका किलोमध्ये दोन ते तीन फळे मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, रामनवमीपर्यंत या फळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...
परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या केवळ ५७.३२ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, बॅकवॉटरमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...