ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत ...
ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे ...
लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुबारक मोहम्मद अली चौधरी (२२, रा. वागळे इस्टेट) याला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. ...
ठाणे महापालिकेच्या ५० टक्के बसेस नादुरुस्त आहेत आणि रस्त्यावर चालणाऱ्या बसेसही सुुस्थितीत नाहीत. अशा स्थितीत प्रवाशांच्या जीवाशी का खेळताय, असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावे वगळणार की ठेवणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ७ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. ...
उल्हास नदीपात्रात पाणी सोडणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणातील पाण्याची पातळी घसरून ती अवघे शंभर दिवस पुरेल इतकीच उरल्याने एमआयडीसीच्या पाणी उचलण्यावर मर्यादा आल्या आहेत. ...
येत्या चार वर्षांत मेट्रो रेल्वे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेस भेट दिली. ...
एकीकडे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि ...
दळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने ...