१९ मार्चपासून मध्यरेल्वेच्या प्रवाश्यांना खुशबर मिळणार आहे कारण मध्यरेल्वेने सीएसटी ते अंबरनाथ दरम्यान १३ अतिरिक्त लोकल गाड्या वाढवण्याचे ठरवले आहे. तर ५ लोकल गाड्याचा विस्तार होणार आहे ...
भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हॉटेलचालकांना पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छतागृहासाठी ...
बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आज पुन्हा चव्हाट्यावर आला. काही दिवसांपासून नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि पाणी पुरवठा सभापती ...
ठाण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात येणारी स्वागतयात्रा ही अत्यंत बेशिस्त असते, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विक्रांत वाड यांनी सोमवारी स्वागतयात्रेसंदर्भात ...
शहरातील कचराकोंडी दूर करण्याला प्राधान्य देत कचरा गोळा करण्यापासून त्याच्या विल्हेवाटीवर भर देणारा आणि त्याच वेळी ही शहरे स्मार्ट होतील, हे गृहीत धरून त्यांच्या विकासासाठी ...
स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ या कालावधीत ठाणे शहरात बंद राहणार आहे. तर, एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीबचतीचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी सरकारने राज्यभरातील शाळांमध्ये २२ मार्चला जलदिन साजरा करण्याचे ...
डोंबिवलीजवळील नांदिवली टेकडी येथील महिलांनी पाण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांना घेराव घालून जाब विचारला. त्यातील सर्वाधिक महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. ...