ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे महापालिकेच्या चार नगरसेवकांची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. काही अटींवर त्यांचा जामीन ...
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्यासाठी सर्वांनाच वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा वापर करून होळी खेळू नये, असे आवाहन ...
जातीपातीच्या शृंखलांतून दलितांची मुक्ती व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. ...
भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले ...
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत दिवाणमाळ, रायतापाडा या आदिवासी पाड्यांवरील सार्वजनिक विहिरींच्या बांधकामांची बिले मंजूर करण्यासाठी लाच घेताना ठाणे जिल्हा परिषदेच्या ...
पानी दो, पानी दो अशी मागणी, सरकारच्या अच्छे दिनची उडवलेली खिल्ली, खुर्च्या रिकाम्या करण्याच्या घोषणा आणि निषेधाचे फडकावलेले फलक यामुळे शनिवारची मीरा-भार्इंदरची ...
मागील कित्येक महिन्यांपासून टॅबचा विषय पटलावर घेण्यासाठी सत्ताधारी गटातील नगरसेवक आक्रमक आहेत. मागील महासभेतदेखील महापौरांनी पुढील सभेत हा विषय पटलावर घेण्याचे ...
एकतर्फी प्रेमातून जवळची नातेवाईक असलेल्या १५वर्षीय तरुणीवर गोळीबार करणाऱ्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाल्याने मुंबईच्या किंग एडवर्ड ...