राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी (५०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी स्वत:ला पेटवून घेण्यापूर्वीच ...
ठाणे शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा सहा हजार ८४८ कोटी ४५ लाख रुपयांचा असताना या महापालिकेला आतापर्यंत केवळ एक कोटी रुपये, तर कल्याण-डोंबिवलीचा आराखडा एक हजार ...
मांगरूळ गावातील पाटील कुटुंबीयांच्या मालकीच्या ७ म्हशींपैकी तीन म्हशींचे दुधारे सर (दुधाचा भाग) कापल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचा निधी दिला जातो. परंतु, हा निधी साहित्य संमेलनास देऊन काय उपयोग, असा उद्विग्न ...
ट्या पैशांअभावी ग्राहकांची रोडावलेली संख्या, घाऊक व किरकोळ बाजारात उधारीवरील व्यवहारांना असलेल्या मर्यादा आणि परिणामी भाज्यांची घटलेली आवक यामुळे दरात ५० टक्क्यांची घसरण झाली आहे. ...